लातूर LCB प्रमुख सुधाकर बावकर यांनी शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या शेळी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करून २१ गुन्हे उघड करून १७.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या आणि दिवसेंदिवस डोकेदुखी ठरलेल्या शेळी चोरी करणाऱ्या एका हुशार टोळीचा लातूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) यशस्वी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक** केली असून, त्यांच्याकडून तब्बल १७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या…









