रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात रस्ते अपघातांमुळे होणारे अनाठायी मृत्यू रोखण्यासाठी वाहतूक नियमांची जनजागृती ही गरजेची बाब आहे. चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेटचा अनिवार्य वापर केल्यास अपघाती मृत्यूंची संख्या नक्कीच घटेल, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत…