“छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार, महाराष्ट्र भैयाराष्ट्र होत आहे, गुजरातचे कबुतर मराठी वाघांना आव्हान देतात” देवेंद्र फडणवीस यांच्यावर पैगंबर शेखांचा जोरदार हल्ला”
महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप / पुणे ) – पैगंबर शेख यांचा देवेंद्र फडणवीस यांना थेट धडक प्रश्न: “अजून महाराष्ट्राची किती बदनामी व्हायची राहिली आहे, भैयाराष्ट्र होईपर्यंत?” छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँ साहेब, महात्मा फुले यांच्या बदनामीचा सिलसिला थांबत नाही. भाजपाचे लोक जाती-जातींत, गावोगावी भांडणे लावत आहेत, धार्मिक द्वेष पेटवत आहेत आणि महाराष्ट्राची सातत्याने बदनामी करत…