50% दंड, 12% व्याज माफ करा, जलसंपदा मंत्र्यांकडे आमदार प्रवीण स्वामींची मागणी
महाराष्ट्र खाकी (उमरग / विवेक जगताप ) – मराठवाड्यात सततचा दुष्काळ, पाण्याची भीषण टंचाई आणि निसर्गाचा कहर यामुळे शेतकरी आधीच मृत्यूच्या दाढेत आहे. अशा वेळी जलसंपदा विभागाने उसाच्या पिकावर लादलेल्या ‘पाणीपट्टी’, त्यावरच्या ५० टक्के दंड आणि १२ टक्के व्याजाच्या जाचक धोरणाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. या अन्यायाविरुद्ध उमरगा-लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांनी थेट…