महाराष्ट्र खाकी (आंबेगाव) – कोरोनाच्या या महामारीत पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आपली जिम्मेदारी पूर्ण जिद्दीने आणि ताकतीने निभावत असतानाच सोमवारी तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने आपत्ती व्यवस्थापन कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मागील वर्षभरापासून कोविड योद्धे म्हणून आपले कर्तव्य चोख बजावतानाच चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटातही पोलीस दल जनतेच्या मदतीसाठी तत्पर आहे,याचा मला अभिमान वाटतो. असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून भावना व्यक्त केली आहे.
चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटातही पोलीस दल जनतेच्या मदतीसाठी तत्पर आहे,याचा मला अभिमान वाटतो – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- Maharashtra Khaki
- May 18, 2021
- 11:36 am
Recent Posts
IIB NEWS दशरथ पाटील यांच्या IIB च्या अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आणि प्रीमिअम कॅम्पस चे उद्घाटन
January 11, 2025
No Comments
क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून निलंग्यातील तरुणाने संपवले जीवन
January 9, 2025
No Comments
Latur Jilha जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी घेतला तंबाखू नियंत्रण समितीच्या कामाचा आढावा
January 7, 2025
No Comments
भारतीय किसान युनियनचे मराठवाडा प्रभारी मा. नेहरू देशमुख यांनी काळ्या आईची पूजा करून साजरी केली वेळ अमावस्या
December 31, 2024
No Comments